विराट कोहलीचा धमाका गुजरात टायटन्सचा पराभव करत आरसीबीने (RCB) जिंकले 'आयपीएल २०२६' चे विजेतेपद

Jun 01, 2026 तलाठी महाराष्ट्र जलसंपदा महा सार्वजनिक बांधकाम विभाग ...
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) ५ गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने अवघ्या १८ षटकांत १५६ धावांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. या ऐतिहासिक विजयासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर आपले...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.