महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: सौर कृषी पंपांसाठी १,१०५.५ कोटींचे अनुदान मंजूर
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'मागेल त्याला सौर कृषी पंप' आणि 'पंतप्रधान कुसुम योजना' या अंतर्गत सौर कृषी पंपांच्या उभारणीसाठी १,१०५.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भारनियमनातून मुक्ती मिळणार असून, दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. या धोरणांतर्गत, सर्वसाध...
या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भारनियमनातून मुक्ती मिळणार असून, दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. या धोरणांतर्गत, सर्वसाध...