ग्रामीण महाराष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी १ एप्रिलपासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान
Published
01 Apr 2026
मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. अभियानाची मुख्य उद्दिष्टे: …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 07 Apr 2026, 06:01 PM