महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! नागपूरचे ‘सतनावरी’ होणार देशातील पहिले Smart & Intelligent Village
Published
25 Aug 2025
नागपूर: महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर जिल्ह्यातील सतनावरी (Satnavari) या गावाची भारतातील पहिले 'स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज' (Smart & Intelligent Village) म्हणून निवड करण्यात आली असून, येथे विशेष पायलट प्रोजेक्ट राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 31 Jan 2026, 05:27 PM