महाराष्ट्र सरकारने ३८ वर्षांनंतर कृषी विभागाचा नवीन लोगो आणि घोषवाक्य जाहीर केले (नोव्हेंबर २०२५).
Published
19 Nov 2025
नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेऊन ३८ वर्षांनंतर नवीन बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Slogan) स्वीकारले आहे.यापूर्वीचे बोधचिन्ह १९८७ मध्ये (३८ वर्षांपूर्वी) 'शेतकरी' मासिकासाठी तयार करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या नवीन आव्हानांना दर्शवण्यासाठी हा बदल करण्यात आला. नवीन घोषवाक्य (Slogan): …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 25 Jan 2026, 09:30 PM