फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा: पीक विमा नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Published
12 Dec 2025
मुंबई: राज्यातील आंबा, काजू आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत (RWBCIS) नोंदणी करण्यासाठी आता १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि नोंदणी पडताळणी प्रक्रियेला झालेला विलंब लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 01 Feb 2026, 05:28 PM